जनरल नॉलेज फक्त मराठीमध्ये  

शालेय स्तरापासून ' सामान्य ज्ञान ' विषयाचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यांना आरंभ केला पाहिजे . त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून सामान्यज्ञान विषयात गोडी निर्माण होईल .

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे . विद्यार्थी हा या समाजाचा एक घटक आहे . सामाजिक परिवर्तनसाठी विद्यार्थी

 चा व्यक्तीमहत्वा विकास होणे आवश्यक आहे .

व्यक्ती महत्व विकासाठी ' सामान्य ज्ञान ' मिळविले पाहिजे. संपर्क माध्यमे व प्रसार माध्यमे यांचा एकूण समाज जीवनावर प्रचंड प्रभाव आहे 



१. राजा रामन्ना अणुउर्जा केंद्र कुठे आहे ?

उत्तर - इंदौर

 

२. भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती  कारखाना कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर - कर्नाटक (JSW STILL)


३. जगात सर्वप्रथम अणुचाचणी केलेला देश कोणता ?

उत्तर - अमेरिका 


४.महाराष्ट्रात मेट्रो सेवा सुरु होणारे दुसरे शहर कोणते ?

उत्तर - नागपूर 


५.भारतातील पहिले संगीत संग्रालय कुठे स्थापन करण्यात आले ?

उत्तर -तिरूवैयारू 


६. जय शेतकरी कर्ज मुक्ती योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?

उत्तर - मध्यप्रदेश 


७. हैद्राबाद हे शहर कोणत्या नदीच्या खाली वसलेले आहे ?

उत्तर - मुसी 


८. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्हात झाला ?

उत्तर - जालना 

 

९. क्रिकेट ची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते ?

उत्तर - इंग्लंड

 

१०. जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे ?

उत्तर - कुंडलिका नदी